-
Uncategorized
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचे सांगत,…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाला टारगेट करणाऱ्या जरांगे आणि दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यात वंजारी समाजासह मुंडे समर्थक…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
HMPV Outbreak : जग पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर? चीनमधला नवा व्हायरस किती घातक? रुग्ण बरा होतो? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितली A टू Z माहिती
HMPV Outbreak : चीनमधील HMPV व्हायरसबाबत आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी एक माहितीपर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चीनमध्ये उद्रेक…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
अजित पवार यांच्या फॉर्म हाऊस बाहेर सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक, बारामतीत खळबळ
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संबंधित घटना ही काल रात्री घडली. अजित पवार यांचं कऱ्हाटी गावात फार्म हाऊस आहे.…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
‘आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत, आणखी काही असतील त्यांनीही जावं’, उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाषणंत मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
‘अभिषेकला विश्वासघाताने संपवले’, वडील विनोद घोसाळकर यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : “माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.…
Read More » -
मनोरंजन
जया बच्चन यांनी भर संसदेत मागितली माफी, बिग बींच्या पत्नीने असं का केलं?
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन संसदेच्या बजेट सत्रादरम्यान चांगल्याच संतापलेल्या बघायला मिळाल्या. विशेष म्हणजे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यासोबतही बोलताना…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
मोदींनी चलता है कल्चर पूर्णपणे संपवलंय का?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नवी दिल्ली | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून राजमधानीमध्ये सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनाचं महत्त्व…
Read More » -
महाराष्ट्र ग्रामीण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनचा अजेंडाच बदलला, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : ‘सुशासन’ केवळ घोषणा नाही. त्यास जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे.सर्वसाधारणपणे लोक सुशासन हे केवळ स्लोगन बनवितात. परंतू लोकांना…
Read More » -
विरोधकांच्या राजकारणामुळे मोदी व्यथित होत होते… मनसुख मांडविया यांनी सांगितल्या कोव्हिड काळातील आठवणी
नवी दिल्ली : कोव्हिडच्या काळात देश संकटातून जात होता. त्यावेळी विरोधकांना राजकारण करण्याची गरज नव्हती. पण विरोधक राजकारण करत होते. पंतप्रधान नरेंद्र…
Read More »